Posts

विजय असो - कविता

विssजय असो. साहेबांनी त्याला हातात भगवा झेंडा दिला अन् सांगितले ओरडायला 'विजय असो' तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत आकसून ओरडला ''विsssजय असो'' त्याचा आजचा पोटापाण्याचा ...

काय लिहावं आणि काय लिहू नये. - कविता

काय लिहावं आणि काय लिहू नये. खरं बोलत असलो तरीही तुम्ही मात्र रागवू नका, काय लिहावं अन् काय लिहू नये हे मात्र तुम्ही सांगू नका. साहित्य समाजाचा आरसा सत्य कधी लपून राहील का? ...

उणीव - कविता

उणीव रंगमंचावरील पहिलीच कामगिरी मनात घबराट,जरासं दडपण पण,मन स्थिर करत भूमिकेवर लक्ष देऊ लागलो. प्रयोग सुरु होण्यापूर्वी पूर्वतयारीत एकटाच मग्न झालो. कर्टनचा पुकार,प्...

ओळख

बऱ्याच वेळा असं होतं की, काही व्यक्ती एका भेटीत ओळखीच्या वाटतात तर काही व्यक्ती कित्येक भेटीनंतरही अनोळखी.

हल्ली तुझी कविता- कविता

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कविकट्टा' या व्यासपीठावर सादर करण्यासाठी निवड झालेली ही कविता. हल्ली तुझी कविता हल्ली तुझी कविता पहिल्यासारखी बोलत नाही मा...

राग

आपण ज्यांच्यावर रागवतो ती आपली हक्काचीच माणसं असतात, दूसरे कोणी नसतात. एखाद्या गोष्टीचा राग येणं म्हणजे एकाप्रकारे आपुलकिने काळजी घेण्यासारखंच आहे. -प्रवीण जावळे.

लोकशाही आणि प्रसारमाध्यमे

भारतात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रसारमाध्यमे ही प्रबळ (भूमिकेबाबत) असणं गरजेचं आहे. कारण प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत असं आपण मानतो, परंतु एकंदर...